Posts

गोपाष्टमी – गो पूजन का एक पवित्र दिन

Image
गोपाष्टमी – गो पूजन का एक पवित्र दिन गोपाष्टमी, ब्रज में भारतीय संस्कृति  का एक प्रमुख पर्व है।  गायों  की रक्षा करने के कारण भगवान श्री कृष्ण जी का अतिप्रिय नाम ‘गोविन्द’ पड़ा। कार्तिक शुक्ल पक्ष, प्रतिपदा से सप्तमी तक गो-गोप-गोपियों की रक्षा के लिए गोवर्धन पर्वत को धारण किया था। इसी समय से अष्टमी को गोपाष्टमी का पर्व मनाया जाने लगा, जो कि अब तक चला आ रहा है। गाय की पूजन का पवित्र दिन है गोपाष्टमी। कार्तिक शुक्ल पक्ष अष्टमी को गोपाष्टमी के रूप में मनाया जाता है। हिन्दू संस्कृति में गाय का विशेष स्थान हैं।  माँ का दर्जा दिया जाता हैं क्यूंकि जैसे एक माँ का ह्रदय कोमल होता हैं, वैसा ही गाय माता का होता हैं।  जैसे एक माँ अपने बच्चो को हर स्थिती में सुख देती हैं, वैसे ही गाय भी मनुष्य जाति को लाभ प्रदान करती हैं। गोपाष्टमी के शुभ अवसर पर गौशाला में गोसंवर्धन हेतु गौ पूजन का आयोजन किया जाता है। गौमाता पूजन कार्यक्रम में सभी लोग परिवार सहित उपस्थित होकर पूजा अर्चना करते हैं। गोपाष्टमी की पूजा विधि पूर्वक विध...

देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर !

Image
देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर ! ऑक्टोबर २६, २०१७ २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत चालू असलेल्या छठ पर्वाच्या निमित्ताने… देव सूर्य मंदिर उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरी होणारी छठ पूजा अथवा छठ पर्वास आरंभ झाला असून आज अर्थात् कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी या तिथीला (२६ ऑक्टोबरला) मुख्य पूजा असते. या पर्वात लक्षावधी हिंदू सूर्यदेवाची अत्यंत मनोभावे पूजा करतात. बिहार राज्यात औरंगाबाद येथे असलेले देव सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. साक्षात् विश्‍वकर्म्याने एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार पश्‍चिम दिशेला आहे. पश्‍चिम दिशेला प्रवेशद्वार असलेले हे मंदिर भारतातील एकमेव सूर्यदेव मंदिर आहे. मंदिर निर्मितीच्या कालखंडाचा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळून येत नाही; मात्र मंदिराची निर्मिती दीड लाख वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते. छठ पर्वाच्या निमित्ताने लक्षावधी भाविक येथे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी येतात. १. मंदिराची अद्वितीय वैशिष्ट्ये त्रेतायुगातील ऐतिहासिक पश्‍चिमाभिमुख असे हे मंदिर त्याच...

श्री दत्तजयंतीका महत्त्व

Image
श्री दत्तजयंतीका महत्त्व सारिणी १. श्री दत्तजयंती २. दत्तजयंतीका महत्त्व ३. जन्मोत्सव मनाना ४. दत्तजयंतीपर अनुभूति होना ५. दत्तयाग ६. भगवान दत्तात्रेयकी उपासनाके अंतर्गत कुछ नित्यके कृत्योंके विषयमें ईश्वरसे प्राप्त ज्ञान १. श्री दत्तजयंती दत्त   मार्गशीर्ष पूर्णिमाके दिन मृग नक्षत्रपर सायंकाल भगवान दत्तात्रेयका जन्म हुआ, इसलिए इस दिन भगवान दत्तात्रेयका जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रोंमें मनाया जाता है ।   २. दत्तजयंतीका महत्त्व दत्तजयंतीपर दत्ततत्त्व पृथ्वीपर सदाकी तुलनामें १००० गुना अधिक कार्यरत रहता है । इस दिन दत्तकी भक्तिभावसे नामजपादि उपासना करनेपर दत्ततत्त्व का अधिकाधिक लाभ मिलनेमें सहायता होती है ।   ३. जन्मोत्सव मनाना दत्तजयंती मनाने संबंधी शास्त्रोक्त विशिष्ट विधि नहीं पाई जाती । इस उत्सवसे सात दिन पूर्व गुरुचरित्रका पारायण करनेका विधान है । इसीको गुरुचरित्रसप्ताह कहते हैं । भजन, पूजन एवं विशेषतः कीर्तन इत्यादि भक्तिके प्रकार प्रचलित हैं । महाराष्ट्रमें उदुंबर (गूलर), नरसोबाकी वाडी, गाणगापुर इत्यादि दत्तक्षेत्रोंमें इस उत्सवका विशेष महत्त्व है । तमिलनाडुमें भी दत्तज...

कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता !

Image
कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता ! ऑगस्ट १८, २०१७ ॥ श्रीकृष्णाय नम: ॥ १. सनातन धर्मातील ज्ञानाची व्याप्ती ! सनातन धर्मात वेद-उपनिषदांसह अनेकानेक ग्रंथांमध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञान खूप विस्ताराने सांगितले गेले आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे घटक, विभिन्न देवता तसेच ईश्‍वर म्हणजे काय ? देवतांना कसे प्रसन्न करून घ्यायचे आणि त्यामुळे काय मिळते ? मोक्ष म्हणजे काय ? ब्रह्म म्हणजे काय आणि ते का प्राप्त करायचे ? इत्यादी अनेक गहन विषयांपासून ते कर्मकांड, विभिन्न उपासना, तसेच त्यांची फळे यांसारख्या अनेक विषयांचे ज्ञान आपल्या ग्रंथांमध्ये आहे. २. व्यासांच्या बुद्धीची विशालता ! व्यास सर्वज्ञ होते. व्यासांविषयी एक उक्ती आहे, व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् । म्हणजे जगात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी जे काही बोलले जाते, लिहीले जाते, ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेले असते. या अर्थाने जगातले सर्व ज्ञान व्यासांचे उष्टे आहे, असे म्हटले जाते. ३. लोकांना सन्मार्गाला लावण्याचे आणि मुक्तीचा मार्ग दाखवण्याचे व्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य ! लोकांविषयीच्या अत्यं...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांच्याविषयी उघड झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट !

Image
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांच्याविषयी उघड झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट ! जानेवारी २७, २०१८ नव्या पिढीने जनरल जी.डी. बक्शींचे बोस, द इंडियन सामुराई हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या धारिका वा कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाल्यामुळे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा यांमुळे भारत स्वतंत्र झाला नसून तो सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजे सावरकरांच्या रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? यातील सत्य आता नव्या पिढीस उमजेल. १. सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हे सत्य असणे ! १ अ. सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे घाबरून ब्रिटनने भारत सोडला असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगणे ! वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजीं...

वासंतीय सूर्य षष्ठी (चैती छठ)

Image
वासंतीय सूर्य षष्ठी (चैती छठ) चैत्र शु.प. ६ (१२ अप्रैल) छठ पूजा के दिन माता छठी की पूजा की जाती है, जिन्हें वेदों के अनुसार उषा (छठी मैया) कहा जाता है तथा शास्त्रों के अनुसार उन्हें सूर्य देव की पत्नी कहा गया है । पुराणों में इस दिन सूर्य देवता की पूजा का महत्त्व मिलता है । छठ पूजा वर्ष में दो बार अर्थात चैत्र शुक्ल पक्ष की षष्ठी को चैती छठ और कार्तिक शुक्ल पक्ष की षष्ठी को कार्तिक छठ पूजा की जाती है । छठ पूजा व्रत विधि      यह पर्व चार दिन का होता है और बडे ही उत्साह के साथ मनाया जाता है । उत्तर भारत में इस दिन गंगास्नान का भी विशेष महत्त्व है । यह व्रत स्त्री-पुरुष दोनों करते हैं । यह चार दिवसीय त्यौहार का माहत्मय इस प्रकार है – पहला दिन   नहाय खाय । इस दिन सूर्र्योदय के पूर्व पवित्र नदियों में स्नान करने के पश्चात ही भोजन करते हैं जिसमें कद्दू (लौकी) खाने का विशेष महत्त्व पुराणों में है । दूसरा दिन  खरणा, इस दिन सवेरे से निर्जला उपवास कर पूरी पवित्रता के साथ सायंकाल को रोटी एवं गुड की खीर बनाते हैं । तीसरा दिन   इस दिन डूबते हुए सूर्य को अर्ध्य...

सूर्य षष्ठी (छठ) पूजा

Image
सूर्य षष्ठी (छठ) पूजा १. लोक आस्थाका पर्व – छठ हमारे देशमें सूर्योपासनाके लिए प्रसिद्ध पर्व है छठ । मूलत: सूर्य षष्ठी व्रत होनेके कारण इसे छठ कहा गया है । यह पर्व वर्षमें दो बार मनाया जाता है । पहली बार चैत्रमें और दूसरी बार कार्तिकमें । चैत्र शुक्लपक्ष षष्ठीपर मनाए जानेवाले छठ पर्वको चैती छठ व कार्तिक शुक्लपक्ष षष्ठीपर मनाए जानेवाले पर्वको कार्तिकी छठ कहा जाता है । पारिवारिक सुख-स्मृद्धि तथा मनोवांछित फलप्राप्तिके लिए यह पर्व मनाया जाता है । इस पर्वको स्त्री और पुरुष समानरूपसे मनाते हैं । छठ व्रतके संबंधमें अनेक कथाएं प्रचलित हैं; उनमेंसे एक कथाके अनुसार जब पांडव अपना सारा राजपाट जुएमें हार गए, तब द्रौपदीने छठ व्रत रखा । तब उसकी मनोकामनाएं पूरी हुईं तथा पांडवोंको राजपाट वापस मिल गया ।   लोकपरंपराके अनुसार सूर्य देव और छठी मइयाका संबंध भाई-बहनका है । लोक मातृका षष्ठीकी पहली पूजा सूर्यने ही की थी । छठ पर्वकी परंपरामें बहुत ही गहरा विज्ञान छिपा हुआ है, षष्ठी तिथि (छठ) एक विशेष खगौलीय अवसर है । उस समय सूर्यकी पराबैगनी किरणें (ultra violet rays) पृथ्वीकी सतहपर सामान्यसे अधिक मात्र...