Posts

Showing posts from July, 2020

गोपाष्टमी – गो पूजन का एक पवित्र दिन

Image
गोपाष्टमी – गो पूजन का एक पवित्र दिन गोपाष्टमी, ब्रज में भारतीय संस्कृति  का एक प्रमुख पर्व है।  गायों  की रक्षा करने के कारण भगवान श्री कृष्ण जी का अतिप्रिय नाम ‘गोविन्द’ पड़ा। कार्तिक शुक्ल पक्ष, प्रतिपदा से सप्तमी तक गो-गोप-गोपियों की रक्षा के लिए गोवर्धन पर्वत को धारण किया था। इसी समय से अष्टमी को गोपाष्टमी का पर्व मनाया जाने लगा, जो कि अब तक चला आ रहा है। गाय की पूजन का पवित्र दिन है गोपाष्टमी। कार्तिक शुक्ल पक्ष अष्टमी को गोपाष्टमी के रूप में मनाया जाता है। हिन्दू संस्कृति में गाय का विशेष स्थान हैं।  माँ का दर्जा दिया जाता हैं क्यूंकि जैसे एक माँ का ह्रदय कोमल होता हैं, वैसा ही गाय माता का होता हैं।  जैसे एक माँ अपने बच्चो को हर स्थिती में सुख देती हैं, वैसे ही गाय भी मनुष्य जाति को लाभ प्रदान करती हैं। गोपाष्टमी के शुभ अवसर पर गौशाला में गोसंवर्धन हेतु गौ पूजन का आयोजन किया जाता है। गौमाता पूजन कार्यक्रम में सभी लोग परिवार सहित उपस्थित होकर पूजा अर्चना करते हैं। गोपाष्टमी की पूजा विधि पूर्वक विध...

देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर !

Image
देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर ! ऑक्टोबर २६, २०१७ २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत चालू असलेल्या छठ पर्वाच्या निमित्ताने… देव सूर्य मंदिर उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरी होणारी छठ पूजा अथवा छठ पर्वास आरंभ झाला असून आज अर्थात् कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी या तिथीला (२६ ऑक्टोबरला) मुख्य पूजा असते. या पर्वात लक्षावधी हिंदू सूर्यदेवाची अत्यंत मनोभावे पूजा करतात. बिहार राज्यात औरंगाबाद येथे असलेले देव सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. साक्षात् विश्‍वकर्म्याने एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार पश्‍चिम दिशेला आहे. पश्‍चिम दिशेला प्रवेशद्वार असलेले हे मंदिर भारतातील एकमेव सूर्यदेव मंदिर आहे. मंदिर निर्मितीच्या कालखंडाचा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळून येत नाही; मात्र मंदिराची निर्मिती दीड लाख वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते. छठ पर्वाच्या निमित्ताने लक्षावधी भाविक येथे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी येतात. १. मंदिराची अद्वितीय वैशिष्ट्ये त्रेतायुगातील ऐतिहासिक पश्‍चिमाभिमुख असे हे मंदिर त्याच...

श्री दत्तजयंतीका महत्त्व

Image
श्री दत्तजयंतीका महत्त्व सारिणी १. श्री दत्तजयंती २. दत्तजयंतीका महत्त्व ३. जन्मोत्सव मनाना ४. दत्तजयंतीपर अनुभूति होना ५. दत्तयाग ६. भगवान दत्तात्रेयकी उपासनाके अंतर्गत कुछ नित्यके कृत्योंके विषयमें ईश्वरसे प्राप्त ज्ञान १. श्री दत्तजयंती दत्त   मार्गशीर्ष पूर्णिमाके दिन मृग नक्षत्रपर सायंकाल भगवान दत्तात्रेयका जन्म हुआ, इसलिए इस दिन भगवान दत्तात्रेयका जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रोंमें मनाया जाता है ।   २. दत्तजयंतीका महत्त्व दत्तजयंतीपर दत्ततत्त्व पृथ्वीपर सदाकी तुलनामें १००० गुना अधिक कार्यरत रहता है । इस दिन दत्तकी भक्तिभावसे नामजपादि उपासना करनेपर दत्ततत्त्व का अधिकाधिक लाभ मिलनेमें सहायता होती है ।   ३. जन्मोत्सव मनाना दत्तजयंती मनाने संबंधी शास्त्रोक्त विशिष्ट विधि नहीं पाई जाती । इस उत्सवसे सात दिन पूर्व गुरुचरित्रका पारायण करनेका विधान है । इसीको गुरुचरित्रसप्ताह कहते हैं । भजन, पूजन एवं विशेषतः कीर्तन इत्यादि भक्तिके प्रकार प्रचलित हैं । महाराष्ट्रमें उदुंबर (गूलर), नरसोबाकी वाडी, गाणगापुर इत्यादि दत्तक्षेत्रोंमें इस उत्सवका विशेष महत्त्व है । तमिलनाडुमें भी दत्तज...

कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता !

Image
कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता ! ऑगस्ट १८, २०१७ ॥ श्रीकृष्णाय नम: ॥ १. सनातन धर्मातील ज्ञानाची व्याप्ती ! सनातन धर्मात वेद-उपनिषदांसह अनेकानेक ग्रंथांमध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञान खूप विस्ताराने सांगितले गेले आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे घटक, विभिन्न देवता तसेच ईश्‍वर म्हणजे काय ? देवतांना कसे प्रसन्न करून घ्यायचे आणि त्यामुळे काय मिळते ? मोक्ष म्हणजे काय ? ब्रह्म म्हणजे काय आणि ते का प्राप्त करायचे ? इत्यादी अनेक गहन विषयांपासून ते कर्मकांड, विभिन्न उपासना, तसेच त्यांची फळे यांसारख्या अनेक विषयांचे ज्ञान आपल्या ग्रंथांमध्ये आहे. २. व्यासांच्या बुद्धीची विशालता ! व्यास सर्वज्ञ होते. व्यासांविषयी एक उक्ती आहे, व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् । म्हणजे जगात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी जे काही बोलले जाते, लिहीले जाते, ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेले असते. या अर्थाने जगातले सर्व ज्ञान व्यासांचे उष्टे आहे, असे म्हटले जाते. ३. लोकांना सन्मार्गाला लावण्याचे आणि मुक्तीचा मार्ग दाखवण्याचे व्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य ! लोकांविषयीच्या अत्यं...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांच्याविषयी उघड झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट !

Image
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांच्याविषयी उघड झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट ! जानेवारी २७, २०१८ नव्या पिढीने जनरल जी.डी. बक्शींचे बोस, द इंडियन सामुराई हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या धारिका वा कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाल्यामुळे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा यांमुळे भारत स्वतंत्र झाला नसून तो सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजे सावरकरांच्या रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? यातील सत्य आता नव्या पिढीस उमजेल. १. सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हे सत्य असणे ! १ अ. सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे घाबरून ब्रिटनने भारत सोडला असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगणे ! वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजीं...

वासंतीय सूर्य षष्ठी (चैती छठ)

Image
वासंतीय सूर्य षष्ठी (चैती छठ) चैत्र शु.प. ६ (१२ अप्रैल) छठ पूजा के दिन माता छठी की पूजा की जाती है, जिन्हें वेदों के अनुसार उषा (छठी मैया) कहा जाता है तथा शास्त्रों के अनुसार उन्हें सूर्य देव की पत्नी कहा गया है । पुराणों में इस दिन सूर्य देवता की पूजा का महत्त्व मिलता है । छठ पूजा वर्ष में दो बार अर्थात चैत्र शुक्ल पक्ष की षष्ठी को चैती छठ और कार्तिक शुक्ल पक्ष की षष्ठी को कार्तिक छठ पूजा की जाती है । छठ पूजा व्रत विधि      यह पर्व चार दिन का होता है और बडे ही उत्साह के साथ मनाया जाता है । उत्तर भारत में इस दिन गंगास्नान का भी विशेष महत्त्व है । यह व्रत स्त्री-पुरुष दोनों करते हैं । यह चार दिवसीय त्यौहार का माहत्मय इस प्रकार है – पहला दिन   नहाय खाय । इस दिन सूर्र्योदय के पूर्व पवित्र नदियों में स्नान करने के पश्चात ही भोजन करते हैं जिसमें कद्दू (लौकी) खाने का विशेष महत्त्व पुराणों में है । दूसरा दिन  खरणा, इस दिन सवेरे से निर्जला उपवास कर पूरी पवित्रता के साथ सायंकाल को रोटी एवं गुड की खीर बनाते हैं । तीसरा दिन   इस दिन डूबते हुए सूर्य को अर्ध्य...

सूर्य षष्ठी (छठ) पूजा

Image
सूर्य षष्ठी (छठ) पूजा १. लोक आस्थाका पर्व – छठ हमारे देशमें सूर्योपासनाके लिए प्रसिद्ध पर्व है छठ । मूलत: सूर्य षष्ठी व्रत होनेके कारण इसे छठ कहा गया है । यह पर्व वर्षमें दो बार मनाया जाता है । पहली बार चैत्रमें और दूसरी बार कार्तिकमें । चैत्र शुक्लपक्ष षष्ठीपर मनाए जानेवाले छठ पर्वको चैती छठ व कार्तिक शुक्लपक्ष षष्ठीपर मनाए जानेवाले पर्वको कार्तिकी छठ कहा जाता है । पारिवारिक सुख-स्मृद्धि तथा मनोवांछित फलप्राप्तिके लिए यह पर्व मनाया जाता है । इस पर्वको स्त्री और पुरुष समानरूपसे मनाते हैं । छठ व्रतके संबंधमें अनेक कथाएं प्रचलित हैं; उनमेंसे एक कथाके अनुसार जब पांडव अपना सारा राजपाट जुएमें हार गए, तब द्रौपदीने छठ व्रत रखा । तब उसकी मनोकामनाएं पूरी हुईं तथा पांडवोंको राजपाट वापस मिल गया ।   लोकपरंपराके अनुसार सूर्य देव और छठी मइयाका संबंध भाई-बहनका है । लोक मातृका षष्ठीकी पहली पूजा सूर्यने ही की थी । छठ पर्वकी परंपरामें बहुत ही गहरा विज्ञान छिपा हुआ है, षष्ठी तिथि (छठ) एक विशेष खगौलीय अवसर है । उस समय सूर्यकी पराबैगनी किरणें (ultra violet rays) पृथ्वीकी सतहपर सामान्यसे अधिक मात्र...

हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच !- अभिनेत्री पायल रोहतगी

Image
हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच !- अभिनेत्री पायल रोहतगी जुलै २१, २०२० ‘पीके’सारखे चित्रपट, ‘पाताललोक’सारख्या वेबसीरिज या माध्यमांतून हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्र आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता, परंपरा यांची खिल्ली उडवली जाते. हिंदु समाज याविषयी आवाज उठवत नसल्याने ‘बॉलीवूड’मध्ये हिंदुद्रोहाला खतपाणी घातले जात आहे. ब्राह्मण व्यक्तीला कपटी किंवा बलात्कारी दाखवणे, भारतामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे दाखवणे, हे सर्व म्हणजे समाजाचा ‘ब्रेनवॉश’ केला जात आहे. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाला अपकीर्त करणारी बॉलीवूडची मंडळी आतंकवाद्यांच्या विशिष्ट घोषणांविषयी का बोलत नाहीत ? ‘तिहेरी तलाक’विषयी का बोलले जात नाही ?, असा परखड प्रश्‍न करत हे हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच असल्याचे प्रतिपादन हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पायल रोहतगी यांनी समस्त बॉलीवूडकरांना विचारला. त्या 19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष...

विनाशकारी पटाखोंपर प्रतिबंध लगाएं !

Image
विनाशकारी पटाखोंपर प्रतिबंध लगाएं ! अमावास्याका अंधेरा कान फाडनेवाले पटाखोंके कारण दूर नहीं होता; अपितु आंखोंके समक्ष जुगनूके समान चमककर सर्वत्र गहराता हुआ अंधकार होनेका ही भ्रम होता है । कानके पर्दे फाडनेवाले, हृदयरोगियोंको मृत्युके निकट ले जानेवाले, अबोध बालकोंको भयसे कांपनेके लिए बाध्य करनेवाले और कर्णभेदी स्वरके साथ अत्यधिक प्रदूषण बढानेवाले पटाखे केवल दीपावलीकी ही नहीं, अपितु विवाहकी शोभायात्रा, क्रिकेट खेलमें मिली सफलता और धार्मिक अथवा राजकीय शोभायात्राका अभिन्न अंग बन गए हैं । पटाखोंसे होनेवाले विध्वंसके लिए हम स्वयं ही उत्तरदायी हैं ।   विनाशकारी पटाखोंपर प्रतिबंध लगाएं ! १. हिंदुओंके त्यौहारमें आई विकृतियां ! १ अ. हिंदुओंके त्यौहारसे बढ रहे उपद्रवमूल्य :  एक समयपर सार्वजनिक गणेशोत्सव मराठी समाजकी अभिमानास्पद सांस्कृतिक परंपरा मानी जाती थी । इसका लज्जाजनक अवमूल्यन हुआ है । न्यायालयके निर्णय एवं दंडविधान (कानून) की चिंता न कर देर रात्रितक डांडिया खेलनेवालोंने दशहरेके पूर्वकी नवरात्रिमें नाकमें दम कर रखा है । कर्णकर्कश स्वरके पटाखोंकी गली-गलीमें आतिषबाजी करनेवाले लोगोंने...

आर्थिक संकटात सापडलेल्या गाव-खेड्यांतील मंदिरांना शासनाने तातडीने आर्थिक साहाय्य द्यावे – हिंदु जनजागृती समिती

Image
आर्थिक संकटात सापडलेल्या गाव-खेड्यांतील मंदिरांना शासनाने तातडीने आर्थिक साहाय्य द्यावे – हिंदु जनजागृती समिती जुलै २०, २०२०   कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू झाल्यानंतर गेले 4 महिने राज्यातील मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्‍या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरांच्या नित्य पूजेचा आणि देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी ‘पॅकेज’ जाहीर करावे आणि मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्‍या समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत समितीच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव, तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नुकतीच उपरोक्त प्रकारची मागणी शासनाकडे केली होती. मंदिरांची सध्याची स्थिती पहाता ही मागणी अगद...

तुलसी विवाह

Image
तुलसी विवाह इस दिनसे शुभ दिवसका, अर्थात मुहूर्तके दिनोंका आरंभ होता है । ऐसा माना जाता है कि, ‘यह विवाह भारतीय संस्कृतिका आदर्श दर्शानेवाला विवाह है ।’ घरके आंगनमें गोबर-मिश्रित पानी छींटिए । तुलसी कुंडको श्वेत रंगसे रंगिए । श्वेत रंगके माध्यमसे ईश्वरकी ओरसे शक्ति आकर्षित की जाती है । तुलसीके आस-पास सात्त्विक रंगोली बनाइए । उसके उपरांत उसकी भावपूर्ण पूजा कीजिए । पूजा करते समय पश्चिमकी ओर मुख कर बैठिए । इस दिन पृथ्वीपर अधिक मात्रामें श्रीकृष्णतत्त्व कार्यरत रहता है । तुलसीके पौधे से भी अधिक मात्रामें श्रीकृष्णतत्त्व कार्यरत होता है । इसलिए इस दिन श्रीकृष्णका नामजप करनेसे अधिक लाभ होता है । पूजा होनेके उपरांत वातावरण अत्यंत सात्त्विक हो जाता है । उस समय भी श्रीकृष्णका नामजप कीजिए । तुलसी अत्यधिक सात्त्विक होती है अत: उसमें ईश्वरकी शक्ति अधिक मात्रामें आकर्षित होती है । तुलसीके पत्ते जलमें डालनेसे जल शुद्ध एवं सात्त्विक होता है और उसमें ईश्वरीय शक्ति कार्यरत होती है । उस जलसे जीवकी प्रत्येक पेशीमें ईश्वरीय शक्ति कार्यरत होती है । © 2014 - 2020 Sanatan Sanstha Chennai

भारताच्या उत्थानासाठी त्यागाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या ‘विवेकानंद कन्या’ भगिनी निवेदिता !

Image
भारताच्या उत्थानासाठी त्यागाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या ‘विवेकानंद कन्या’ भगिनी निवेदिता ! जानेवारी २५, २०१८ ‘भगिनी निवेदिता या वर्ष १८९८ मध्ये भारतात आल्या आणि वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पारतंत्र्यातील राज्यकर्त्यांकडून त्यांना कुठलाही राजसन्मान मिळाला नाही; पण जनसामान्यांनी मात्र त्यांचा ‘विवेकानंद कन्या’, या विशेषणाने सन्मान केला. भारतातील संस्कृती सूक्ष्मतेने समजून घेण्यासाठी समर्पित झालेल्या एका विदेशी महिलेचा याहून मोठा सन्मान कोणता असेल ? निवेदितांचे हे समर्पण दधिची ऋषींच्या वज्राप्रमाणे आणि नवविधा भक्तीतील समर्पण भक्तीप्रमाणे होते. निवेदितांच्या त्यागात भारताच्या उत्थानाचे जे स्फुल्लिंग होते, तेच आज नव्याने चेतवायची आवश्यकता आहे. १. ख्रिस्ती आणि बुद्ध पंथ अन् विज्ञान यांचा अभ्यास करूनही साशंकता कायम ! ‘भगिनी निवेदिता (१८६७-१९११) यांचे मूळ नाव मार्गरेट एलिजाबेथ नोबेल, असे होते. लेखक आणि शिक्षक असलेल्या मार्गरेटने लंडनमध्ये सामाजिक कार्य करण्यासह ख्रिस्ती पंथाचा अभ्यास चालू केला होता; पण तिला या पंथातील विचारांत विरोधाभास अन् त्रुटी जाणवू लागल्या. ‘विज्ञाना...

योगी अरविंद की संकल्पनावाला ‘हिन्दू राष्ट्र’ !

Image
योगी अरविंद की संकल्पनावाला ‘हिन्दू राष्ट्र’ ! योगी अरविंद डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी संशोधन केंद्र के अध्यक्ष श्री. अनिर्वान गांगुली ने पायोनियर समाचारपत्र के १३ अप्रैल २०१६ के अंक में योगी अरविंद पर एक प्रदीर्घ लेख लिख कर उनकी संकल्पना का ‘हिन्दू राष्ट्र’ कैसा हो, इसका मार्मिक विश्लेषण किया है, उसका संक्षिप्त विवरण दे रहे हैं । अंंतरराष्ट्रीयवाद निराधार नहीं है, अपितु वह सनातन धर्म से भारित है ! योगी अरविंद की संकल्पना में भारत में तथाकथित धर्मनिरपेक्षता, मतपेटी की राजनीति एवं भारतीय संस्कृति के परित्याग के लिए स्थान नहीं था । तात्त्विकदृष्टि से योगी अरविंद अंतरराष्ट्रीयवाद के समर्थक थे; परंतु उनकी दृष्टि से अंतरराष्ट्रीयवाद खोखले विश्वबंधुत्व का नहीं, अपितु सनातन धर्म के अनुसार था । सनातन धर्म ही राष्ट्रवाद है ! योगी अरविंद ने अपने एक भाषण में ‘हिन्दू राष्ट्र’ एवं सनातन धर्म का दृढ संबंध स्पष्ट करते हुए कहा है कि ‘हिन्दू राष्ट्र’ सनातन धर्म के साथ ही स्थापित हुआ है एवं ‘हिन्दू राष्ट्र’ सनातन धर्म के मार्ग पर अग्रसर होकर ही उत्कर्ष प्राप्त करेगा । जब सनातन धर्म की अवनति होगी, तब ‘हिन्द...

हिन्दू राष्ट्र के संदर्भ में सामान्यत: पूछे जानेवाले प्रश्न (FAQ’s) !

हिन्दू राष्ट्र के संदर्भ में सामान्यत: पूछे जानेवाले प्रश्न (FAQ’s) !   १. हिन्दू राष्ट्र क्यों आवश्यक है ? स्वतंत्रता के समय का एवं आज के भारत का अभ्यास करें ! आप को क्या दिखेगा ? १. अर्थव्यवस्था :  १९४७ मेें जहां १ पैसे का भी ऋण नहीं था, उस भारत में आज प्रत्येक नागरिक अपने सिर पर ३० हजार से भी अधिक रुपयों के ऋण का भार ढो रहा है । २. व्यापार :  १९४७ में ३३ प्रतिशत से अधिक निर्यात करनेवाला भारत आज १ प्रतिशत से भी अल्प निर्यात कर रहा है । ३. नक्सलवाद, जिहादी दहशतवाद :  जहां एक भी संवेदनशील जनपद (जिला) नहीं था, उस भारत में आज ३०० से भी अधिक जनपद संवेदनशील बन गए हैं । ४. गोहत्या :  जहां प्रति नागरिक एक-दो गौएं होती थीं, उस भारत में अबाध गोहत्या के कारण आज १२ व्यक्तियों पर एक गाय है । देशाभिमान जागृत रखनेवाले भारत से, देशाभिमान गिरवी रखनेवाला भारत । निम्नतम भ्रष्टाचार करनेवाले भारत से भ्रष्टाचार की उच्चतम सीमातक पहुंचा भारत । सीमापार झंडा फहरानेवाले भारत से आज नहीं तो कल, कश्मीर से हाथ धो बैठने की प्रतीक्षा करनेवाला भारत । मुघल आक्रमणकारियों एवं धूर्त ब्रिटिशोंने भी...

हिन्दू राष्ट्र हेतु कटिबद्ध हिन्दू जनजागृति समिति का मार्गक्रमण

हिन्दू राष्ट्र हेतु कटिबद्ध हिन्दू जनजागृति समिति का मार्गक्रमण प्रस्तावना हिन्दुत्व के क्षेत्र में मंदिरों की रक्षा, गोरक्षा, धर्म-परिवर्तन रोकना, धर्मप्रसार आदि अनेक विविध विषयों पर कार्य करनेवाले अनेक संगठन हैं; परंतु हिन्दू जनजागृति समिति गत बारह वर्षों से हिन्दू राष्ट्र की स्थापना के उद्देश्य से भारत सहित विदेश के हिन्दुत्वनिष्ठ संगठनों को एक ही मंच पर लाकर साधना की नींव पर कटिबद्ध मार्गक्रमण कर रही है । लेखक – पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिन्दू जनजागृति समिति. १. हिन्दू जनजागृति समिति की स्थापना और उद्देश्य भारतभूमि एक स्वयंभू हिन्दू राष्ट्र है । अधर्मी राज्यकर्ताआें ने इस हिन्दू राष्ट्र को धर्मनिरपेक्ष घोषित कर कलंकित किया है । वर्तमान लोकतंत्र हिन्दू धर्म पर आधारित न होने के कारण हिन्दू समाज और राष्ट्र की परम अधोगति हो गई है । यह अधोगति रोकने के लिए और भारतभूमि को पुनर्वैभव प्राप्त करवाने के लिए हिन्दू जनजागृति समिति कार्यरत है । छत्रपति शिवाजी महाराज ने जिस प्रकार सैनिकों का संगठन किया तथा हिन्दवी राज्य बने, यह ईश्‍वर की इच्छा है, इस श्रद्धा से हिन्दवी स्व...

धर्माधारित ‘हिंदू राष्ट्र’की स्थापना हेतु योगदानकी आवश्यकता !

धर्माधारित ‘हिंदू राष्ट्र’की स्थापना हेतु योगदानकी आवश्यकता ! वर्तमान धर्मनिरपेक्ष, भ्रष्ट, स्वार्थलोलुप, जातिवाद एवं देशाभिमानशून्य राज्यप्रणालीमें ही सभी उलझ गए हैं । इस राज्यप्रणालीद्वारा उत्पन्न प्रदूषणके कारण ‘हिंदू राष्ट्र’की इस तेजस्वी संकल्पनाको भेदा जा रहा है । छत्रपति शिवाजी महाराजद्वारा स्थापित ‘हिंदवी स्वराज्य’, अर्थात ‘हिंदू राष्ट्र’को विस्मृत करवाकर उसे ‘सर्वधर्मसमभावयुक्त राज्य’के नामपर ‘हरा’ रंग देनेका प्रयास किया जा रहा है । ‘रामराज्य’ अर्थात यहांपर प्रत्यक्ष ‘हिंदू राष्ट्र’ अवतरित हुआ था, तब भी आज एक ‘दंतकथा’के (काल्पनिक कथाके) नामसे उसका उपहास किया जा रहा है । ‘हिंदू राष्ट्र अर्थात धर्मांधता’, ऐसी धारणा प्रयोजनपूर्वक रूढ की जा रही है; परंतु यह दुष्प्रचार है । छत्रपति शिवरायके ‘हिंदू राष्ट्र’का आदर्श लेकर वर्ष २०२३ में भारतमें संपन्न, सांस्कृतिक एवं आध्यात्मिक धरोहर संजोनेवाला एवं ‘रामराज्य’का दर्शन करवानेवाला एक ‘हिंदू राष्ट्र’ स्थापित होगा ! ‘हिंदू राष्ट्रकी स्थापना होगी’, ऐसी आशा उत्पन्न हो, ऐसी कोई भी घटना स्थूलसे नहीं घट रही है । तब भी ‘हिंदू राष्ट्र’के विषयमें इ...

हिन्दु राष्ट्र की स्थापना हेतु साधना करने का महत्त्व !

हिन्दु राष्ट्र की स्थापना हेतु साधना करने का महत्त्व ! १. हिन्दू राष्ट्र की स्थापना करने हेतु आज के अधिकतर धर्मनिरपेक्ष नेता अयोग्य क्यों हैं ? अ. धर्मनिरपेक्ष नेता स्वयं धर्म को नहीं मानते । इसलिए वे हिन्दू राष्ट्र की विचारधारा को भी नहीं मानेंगे । उनकी दृष्टि में धर्म से अधिक महत्त्वपूर्ण है, अल्पसंख्यक आधारित राजनीति । ऐसे विचारों के लोग हिन्दू राष्ट्र के लिए अपात्र हैं; क्योंकि हिन्दू राष्ट्र की विचारधारा सनातन धर्म पर आधारित है । आ. हिन्दू राष्ट्र की स्थापना, अर्थात राष्ट्ररचना, एक शास्त्रीय क्रिया है, जिसमें केवल सत्य के लिए स्थान है । आजकल के अधिकतर नेता असत्य के रूप हैं । इनमें भ्रष्टाचार, स्वार्थ, अनैतिकता, स्वेच्छाचार जैसे दुर्गुण कूट-कूट कर भरे हैं । इसलिए ऐसे नेताआें से राष्ट्ररचना होना सर्वथा असम्भव है । इ. नेताआें को असीम सत्ता चाहिए । वृद्ध होने पर भी पद और तिष्ठा की उनकी लालसा समाप्त नहीं होती । इसके विपरीत, राष्ट्ररचना के लिए निःस्वार्थता, सिद्धि की कामना न रहना, त्याग जैसे गुणों की आवश्यकता होती है । ये गुण ईश्‍वर की भक्ति तथा निस्वार्थभाव से राष्ट्र और धर्म का कार्य ...